Defective,
Wrong and Missing Item
The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
You are at the place of मराठी Novels and stories where life is celebrated in words of wisdom. The best authors of the world are writing their fiction and non fiction Novels and stories on Matrubharti, get early access to the best stories free today. मराठी novels are the best in category and free to read online.
Knowledge page. इंग्रजी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक वाक्प्रचार , त्याचा वापर कसा...
अस्पृश्य हे वीरच आहेत पुर्वीचे? *अस्पृश्य म्हणून गणल्या जाणाऱ्या तत्सम जाती. या...
मराठी शाळेकडेही पाठ फिरवू नका अलिकडील काळात मराठी शाळा या लयास गेलेल्या दिसत आहे...
अनुबंध बंधनाचे.....( भाग १ )!! प्रस्तावना !!नमस्कार माझ्या प्रिय वाचक मित्र आणि...
धर्मयोगी नावाच्या पुस्तकाविषयी धर्मयोगी नावाची पुस्तक वाचकांच्या हाती देतांना मल...
भारत सोने की चिडीयाच? भारत. कोणी भारताविषयी आत्मीयता बाळगत नाहीत व त्याला दोष दे...
आज नागपंचमी हा सण आपण घरोघरी साजरा करतो प्रत्येकाकडे पद्धत जरी वेगवेगळी असली तरी...
---भाग 1 --- . . . . . . . . . . . . . . विस्तीर्ण, रहस्यमय जंगलाच्या बाजूला वसल...
हम साथ साथ है…भाग १ला ऑफीस संपवून घरी परतणाऱ्या सुलभाल...
अळवावरचं पाणीअन् धुंदीच्या त्याक्षणी सुधानं प्रमोदला लग्नाचं वचन दिलं. बेल्ट पॉक...
क्रमशा कादंबरी - जिवलगा भाग-१ ला ----------------------------------------------------- नेहा ऑफिसमधले काम संपवून घराकडे निघाली होती .आजकाल ऑफिस आणि ऑफिसमधले वर्ककल्चर इतके बदलून गेलेले आहे की ,ऑफिस-ड्युटी करतांना सगळे वातावरण सतत तणावाखाली आहे असेच वाटावे अशी परिस्थिती ,नेहाच्याच ऑफिस मध्ये काय, तर सगळीकडे आहे . कारण कुठे ही जावे -तिथे असेच वातावरण पहायला मिळते . आपले ऑफिस आणि आपली ड्युटी याला अपवाद नाहीत , नेहाच्या मनात असेच विचार चालू असायचे . सकाळी ऑफिस मध्ये आले की समोर असण्याऱ्या यंत्रासमोर बसून यंत्रवत वागणाऱ्या माणसांसाठी ,आपण एक यंत्र-मानव बनून "नोकरी" नामक काम करू लागतो . सगळ्यासोबत आपणही या व्यवस्थेचा एक भाग झालोच आहोत.नेहाने स्वतःच्या
क्रमशा कादंबरी - जिवलगा भाग-१ ला ----------------------------------------------------- नेहा ऑफिसमधले काम संपवून घराकडे निघाली होती .आजकाल ऑफिस आणि ऑफिसमधले वर्ककल्चर इतके बदलून...
ट्रींग ट्रींग… ट्रींग ट्रींग…..ट्रींग ट्रींग… ट्रींग ट्रींग……..ट्रींग ट्रींग… पुर्वाश्रमीचा अभियंता आणि आता एक उभरता लेखक ’आकाश जोशी’ अर्थात ’अक्की’ चा फोन वाजत होता. आकाश आपल्या संगणकावर कथेची पान प्रुफ-रीड करत होता. कामात असताना आणि विशेषतः कामात लिंक लागलेली असताना मध्ये अध्ये कुणाची लुडबुड त्याला सहसा खपत नसे, पण भ्रमणध्वनीवर त्याचा जिवश्च-कंठश्च, बालपणापासुनचा मित्र ’जयंत पेठकरचा’ नंबर बघुन आकाशला रहावले नाही. आकाश आणि जयंत लहानपणापासुनचे एकमेकांचे मित्र, एकाच शाळेत, एकाच कॉलेजातुन त्यांनी शिक्षण पुर्ण केले. दोघेही अभियंते झाले पण दोघांचाही कलाक्षेत्राकडे विशेष ओढा होता आणि त्यामुळेच दोघांचेही कामात लक्ष लागेना. मग प्रथम आकाश आणि पाठोपाठ जयंत नोकरीचा राजीनामा देऊन बाहेर पडले.
ट्रींग ट्रींग… ट्रींग ट्रींग…..ट्रींग ट्रींग… ट्रींग ट्रींग……..ट्रींग ट्रींग… पुर्वाश्रमीचा अभियंता आणि आता एक उभरता लेखक ’आकाश जोशी’ अर्थात ’अक्की’ चा फोन वाजत होता. आकाश आपल्या स...
मुंबईवरुन निघालेल्या त्या खाजगी बसचा ड्रायव्हर, सखारामने हायवेवर दुरवर एका कारपाशी हात दाखवत उभ्या असलेल्या त्या इसमाला पाहुन गाडीचा वेग कमी केला आणि गाडी कडेला घेतली. तसा सखारामा रात्री अपरात्री कुणासाठी गाडी थांबवत नसे, पण बंद पडलेली गाडी आणि सुटाबुटातल्या त्या इसमाला बघुन त्याच्या मनात शंका आलीच नाही आणि त्याने गाडी थांबवली. “साहेब, गाडी बंद पडली आहे, पुढच्या एखाद्या गावात सोडनार का? एकाद्या गॅरेजमधुन कुणालातरी घेऊन येईन म्हणतो”, तो इसम सखारामला म्हणाला “व्हयं.. चाल सोडतो, जागा असंल तर बघा आतमंदी, नाहीतर इथंच केबीन मध्यं बसावं लागेल जी.” सखाराम त्या माणसाला म्हणाला त्या माणसाचे नशीब चांगले होते, गाडीत त्याला एक सिट
मुंबईवरुन निघालेल्या त्या खाजगी बसचा ड्रायव्हर, सखारामने हायवेवर दुरवर एका कारपाशी हात दाखवत उभ्या असलेल्या त्या इसमाला पाहुन गाडीचा वेग कमी केला आणि गाडी कडेला घेतली. तसा सखारामा...
टीप : कॉलगर्ल कादंबरी अमेझॉन किंडल वर प्रकाशित झाली आहे. प्रतिलिपीवर कॉलगर्लचे काही भाग अंशतः प्रसिद्ध झाले आहेत. संपूर्ण कादंबरी अमेझॉन किंडलवर सशुल्क उपलब्ध आहे. भाग पहिला ती घटना दोन दिवसांपूर्वी घडून गेली होती पण यश अजूनही त्यातून सावरला नव्हता. जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे विज्ञान आहे यावर त्याचा ठाम विश्वास होता. पण त्याच विश्वासाला धुडकावून लावणारी घटना यशने अनुभवली होती. त्याचं वैज्ञानिक मन ते स्वीकारायला तयार नव्हतं पण ती घटना डोळ्यादेखत घडल्याने तो पुरता घाबरला होता. यश प्रधान, मुळचा मुंबईचा, पेट्रोकेमिकल इंजिनिअर, IIT मद्रासचा post graduate गोल्ड मेडलीस्ट स्टूडंट, अमेरिकेतील एका मोठ्या पेट्रोलीअम कंपनीत campus selection झालेलं, भरभक्कम package, पंधरा
टीप : कॉलगर्ल कादंबरी अमेझॉन किंडल वर प्रकाशित झाली आहे. प्रतिलिपीवर कॉलगर्लचे काही भाग अंशतः प्रसिद्ध झाले आहेत. संपूर्ण कादंबरी अमेझॉन किंडलवर सशुल्क उपलब्ध आहे. भाग पहिला ती घटन...
पार - एक भयकथा भाग १ दुपारचे चार वाजायला आले होते. सामानाने खचाखच भरलेली तवेरा आणि पॅगो आता जवळ-जवळ मोकळी झाली होती.चार कामगारांच्या मदतीने अरविंदने सगळं सामान घरात ठेवलं.मोकळ्या रानात एकाला एक लागून जेमतेम चार कौलारू घरे होती. त्यातल्या एका घरात थोड्यादिवसा साठी अरविंदचे कुटुंब शिफ्ट झाले होते. मनीषाने सगळ्यात आधी गॅस आणि आणलेली सिंगल शेगडी लाऊन घेतली.“साहेब येतो आम्ही” सामान आत लाऊन झाल्यावर कामगार बोलले.“थांबा चहा टाकलाय तेवढा घेऊन जा ” मनीषा बोलली.तिच्या आपुलकीने त्यांना खूप बरे वाटले. ध्रुव आणि आर्या अंगणात पकडापकडी खेळत होते. शहरातल्या मुलांना मोकळ्या मैदानात वावरताना पंख फुटल्या प्रमाणे वाटत होते. मालती मावशी मनीषाला मदत
पार - एक भयकथा भाग १ दुपारचे चार वाजायला आले होते. सामानाने खचाखच भरलेली तवेरा आणि पॅगो आता जवळ-जवळ मोकळी झाली होती.चार कामगारांच्या मदतीने अरविंदने सगळं सामान घरात ठेवलं.मोकळ्या...
राशींची माहिती: एकंदर बारा राशी आहेंत.(१) मेेश (२) वृशभ ((३) मिथून (४)कर्क (५)सिंह (6) कन्या (७)तूळ (८) वृश्चिक (९) धनु (१०) मकर (११) कुंभ (१२) मीननक्षत्र:-(१)अश्विनी (२)भरणी (३)कृत्तिका (४)रोहिणी (५) मृग (६)आर्द्रा (७)पुनर्वसु(८)पुष्य (९)आश्लेषा (१०) मघा (११) पूर्वा(१2)उत्तरा (१३) हस्त (१४) चित्रा (1५) स्वाती(१६) विशाखा (१७) अनुराधा (१८) ज्येष्ठा(१९) मूळ (२०)पूर्वाषाढा (२१) उत्तराषाढा (२२) श्रवण (२३) धनिष्ठा (२४)शततारका(२५)पूर्वा भाद्रपदा (२६)उत्तरभाद्रपदा (२७), रेवती ग्रह व त्यांच्या राशी उच नीचरवी सिंह मेष तूळचंद्र कर्क वृषभ
राशींची माहिती: एकंदर बारा राशी आहेंत.(१) मेेश (२) वृशभ ((३) मिथून (४)कर्क (५)सिंह (6) कन्या (७)तूळ (८) वृश्चिक (९) धनु (१०) मकर (११) कुंभ (१२) मीननक्षत्र:-(१)अश्विनी (२)भरणी (३)कृ...
प्रत्येक मुलीच्या जीवना मध्ये येणारा क्षण म्हणजे लग्न. प्रत्येक मुलीला लग्न हे करावंच लागते. समाजा साठी,परिवारा साठी, स्वतःच्या ख़ुशी साठी, किंव्हा दुसऱ्यांच्या ख़ुशी साठी ती सतत सर्वांचा विचार करते पण तिचा मात्र कोणीच करत नाही. खूप अवघड असते एका मुलीला आपल्या वडिलांचं घर सोडून यायला पण मुलींना हे करावं लागते. मुलगी लग्ना नंतर सर्व सोडून देऊन नवीन आयुष्याची सुरुवात करते तिथल्या लोकांना आवडेल तसं राहते वागते तिथं स्वतःला रुजून घेते पण लग्ना नंतर तिला किती त्रास होत असेल दोन्ही घर सांभाळतात तेव्हा तिचा मात्र कोणीच विचार करत नाही.अशीच एक माझी कथा आहे लग्ना नंतर च जीवन माझी हि पहिली कथा आहे.कथाच नाहीतर हे खरा प्रसंग आहे........
प्रत्येक मुलीच्या जीवना मध्ये येणारा क्षण म्हणजे लग्न. प्रत्येक मुलीला लग्न हे करावंच लागते. समाजा साठी,परिवारा साठी, स्वतःच्या ख़ुशी साठी, किंव्हा दुसऱ्यांच्या ख़ुशी साठी ती सतत सर...
अनया चला आता घरी आत्ता येतील बाबा .. सोनालीने बाहेर येऊन खेळणाऱ्या मुलीकडे पाहून हाक दिली .. निळ्या फ्रॉक मधील अनयाने जोरात हात दाखवला “आई फक्त पाच मिनिटे थांब ..गेम बघ संपत आलाय .. सोनाली आत गेली आणि तिने सुमितला हाक दिली “ये रे सुमित चहा झालाय आणि पुर्या पण तयार आहेत ..” सुमित आणि अन्वया दोघे टेबलवर येऊन बसली आई कसल्या आहेत ग पुर्या असे म्हणत अन्वयाने पुरीच्या वाडग्यात हात घातला मात्र ..सोनाली ओरडली .
अनया चला आता घरी आत्ता येतील बाबा .. सोनालीने बाहेर येऊन खेळणाऱ्या मुलीकडे पाहून हाक दिली .. निळ्या फ्रॉक मधील अनयाने जोरात हात दाखवला “आई फक्त पाच मिनिटे थांब ..गेम बघ संपत...
“वेडी आहेस का तु?”, मी जवळ जवळ नेहावर ओरडतच म्हणालो.. “काय लावलं आहेस सकाळपासुन चल ना.. चल ना? जाऊ का मी घरी?”“प्लिज जानू.. चल ना रेssss”, नेहा लाडीक हेल काढत म्हणाली. “नाssssssही.. मी येणार नाही.. आणि प्लिज ते जानू जानू बंद कर.. एक तर ते कसलं फिल्मी आहे.. आणि त्यात मला ती सारखी ‘होणार सुन मी..’ मधली जान्हवी आठवते.. सो बोअरिंग..” “एsss जान्हवीला काही बोलायचं नाही हं..”, नेहा गाल फुगवुन म्हणाली.“बरं बरं.. सॉरी..” खरं तर ना, मला नेहाने जानू म्हणलेलं खुप आवडायचं.. ती ज्या पध्दतीने लाडाने म्हणायची ना, मस्त वाटायचं ऐकायला. पण म्हणुनचं मुद्दाम मी आवडत नाही असं दाखवायचो.. आणि
“वेडी आहेस का तु?”, मी जवळ जवळ नेहावर ओरडतच म्हणालो.. “काय लावलं आहेस सकाळपासुन चल ना.. चल ना? जाऊ का मी घरी?”“प्लिज जानू.. चल ना रेssss”, नेहा लाडीक हेल काढत म्हणाली. “नाssssssही....
सकाळच्या कोवळ्या किरणाने तिची खोली उजळून गेली होती. रोज ह्या कोवळ्या किरणांचा आस्वाद घेणारी ती मात्र आज गायब होती. तिला शोधण्याच्या नादात उन्हाचा एक कोवळा चुकार कवडसा उगाचच तिच्या मॉडर्न बाथरूमच्या नाजूक काचेतून डोकावला आणि क्षणभर तिथेच स्तब्ध झाला. अस बावनकशी भिजलेलं सौंदर्य जणू तो प्रथमच पाहत होता. पाण्याचे थंडगार ओघळ तिच्या मऊशार नितळ गोऱ्या कायेवरून व घाटदार वळणावरून तिच्या सर्वांगाचा वेध घेण्यासाठी घाईने धावत होते. सर्वच लहान मोठ्या थेंबांची तिच्या सर्वांगाला स्पर्श करण्याची चढाओढ चालू होती. पाण्याच्या थंडगार स्पर्शाने तीच अंग अंग रोमांचित होत होत. ती शीतलता सहन न होऊन घटकेला तीच अंग शहारत होत. तिच्या ओलसर फेसाळल्या केसातून
सकाळच्या कोवळ्या किरणाने तिची खोली उजळून गेली होती. रोज ह्या कोवळ्या किरणांचा आस्वाद घेणारी ती मात्र आज गायब होती. तिला शोधण्याच्या नादात उन्हाचा एक कोवळा चुकार कवडसा उगाचच तिच्या...
अनुक्रमणिका १.अंक पहिला १.१प्रवेश पहिला १.२प्रवेश दुसरा १.३प्रवेश तिसरा १.४प्रवेश चवथा १.५प्रवेश पाचवा
विराट ?पिहु देखमुख परीवार... सुमन देखमुख:- देशमुख परीवाराची लहान सुन,विराटची आई.. विराट १९वर्षाचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले...कोवळ्या वयात वडिलांचे छप्पर गेले ..जे दिवस मस्ती करायचे होते त्या दिवसात घराची जबाबदारी येऊन पडली,घरातला,सर्वात मोठा मुलगा....त्यात वडिलांचा,आधार नाही...त्याने त्यांचा फॅमिली बिझनेस जॉईन केला...बिझनेस कडे लक्ष देता देता...शिक्षण पुर्ण केले...त्याचे वडील असताना चार हॉटेल होते....त्याने,बिझनेस जॉईन केल्यावर त्याने स्वतःच्या,हिमतीवर अजुन तीन हॉटेल उभे केले...लहान वयात त्याने,खुप नाव,कमवलेले, होते... वीरा-विराटची छोटी बहिण कॉलेज मध्ये शिकते.त्याचा,जीव कि,प्राण त्याची बहिण एका वडिलांसारख त्याने तिला,जपलं तिला कधीच वडीलांची उणीव,भासु दिली नाही... रोहिणी- दामोदर (विराटचे मोठे काका -काकु)विराट त्यांना मोठी आई मोठे बाबा म्हणत होता.घरात तो त्यांना
विराट ?पिहु देखमुख परीवार... सुमन देखमुख:- देशमुख परीवाराची लहान सुन,विराटची आई.. विराट १९वर्षाचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले...कोवळ्या वयात वडिलांचे छप्पर गेले ..जे दिव...
सह्याद्रीतल्या पावसाने बेफाम जोर धरला होता ..विजांसकट तो झिम्मा फुगडी खेळत होता..त्यात अमावस्येची काळोखि रात्र किर्रर्र अंधार ...सयाजी गुडघ्या एवढ्या चिखलतना वाट काढत होता...धावतच होता... मोगली छावणी पासून जेवढ्या लवकर दूर पळता येईल तेवढे पळायचे होते..स्वराज्यावर अस्मानी संकट धावून येत होते..कोणाही मोगली सैनिकाच्या हाती लागू नये याची काळजी सयाजी घेत होता..धावता धावता पडत होता कि पडता पडता धावत होता...हात पायाला खरचटले होता...अंगावरचे कपडे पण ठीक ठिकाणी फाटले होते...अगदी कशाचेही त्याला भान नव्हते...काही करून लवकरात लवकर बहिर्जीना गाठायचे होते. सयाजी...खबरचं अशी घेऊन आलं होता...ते ऐकून बहिर्जी चिंतेत पडले होते पण विचलित झाले नव्हते कारण त्यांना
सह्याद्रीतल्या पावसाने बेफाम जोर धरला होता ..विजांसकट तो झिम्मा फुगडी खेळत होता..त्यात अमावस्येची काळोखि रात्र किर्रर्र अंधार ...सयाजी गुडघ्या एवढ्या चिखलतना वाट काढत होता...
बडी चालाक है तू जिंदगीकुछ हसी पल देकर सारे गमो को भुला देती हो .. कॅनडामध्ये 3 वर्षे झाली नौकरी सुरू करून बरीच प्रसिद्धी मिळवली , पैसे मिळविले पण चैन कधीच मिळालं नाही ..मला काहीतरी करून दाखवायचं आहे , स्वताच अस स्थान निर्माण करायचं आहे याचं नादात ही 3 वर्षे कॅनडामध्ये घालवली ...ना जुन्या मित्रांशी संपर्क , ना कुणाकडे जाणे फक्त ऑफिस आणि घर हाच काय तो जगण्याचा मार्ग ...कधीतरी बाहेर खायला जाणे , मूवी पाहणे हा झाला प्रवास ..स्वताला सिद्ध करण्यात एवढा हरवून गेलो की पैसा , नौकरी या पलीकडेही जग असत हे लक्षातच आलं नाही..कदाचित नशा म्हणतात ती
बडी चालाक है तू जिंदगीकुछ हसी पल देकर सारे गमो को भुला देती हो .. कॅनडामध्ये 3 वर्षे झाली नौकरी सुरू करून बरीच प्रसिद्धी मिळवली , पैसे मिळविले पण चैन कधीच मिळालं नाही ..मला काही...
आर्या अग उठ लवकर, आज ऑफिस चा पहिला दिवस ना तुझा किमान पहिल्या दिवशी तरी उशीर नको उठ बघु आईच्या सकाळच्या ह्या आवाजनेच आर्या ला जाग आली खरी पण तिची काही मनातून उठण्याची ईच्छा नव्हती पण आता आईशी वाद घालून काही उपयोग नव्हता तशी आर्या थोडं नाईलाजनेच उठली आणि आपलं आवरायला सुरवात केली. खर तर तिला पण उशीर करायचा नव्हता. आर्या म्हणजे एक हुशार बुद्धीमान मुलगी नुकतच MBA complete केलं आणि लगेचच एक MNC मध्ये जॉबही लागला. पण तिला मात्र ह्या कशाचीच आवड नव्हती ती एक निसर्गप्रेमी एक स्वच्छदी जगणारी मुलगी .निसर्गाच्या सानिध्यात रहायचे त्याच्यावर कविता करायच्या आणि ह्या निसर्गाचे
आर्या अग उठ लवकर, आज ऑफिस चा पहिला दिवस ना तुझा किमान पहिल्या दिवशी तरी उशीर नको उठ बघु आईच्या सकाळच्या ह्या आवाजनेच आर्या ला जाग आली खरी पण तिची काही मनातून उठण्याची ईच्छा नव्हती...
1 - महासर्प (नाट्यछटा) 2 - एका हलवायाचें दुकान (नाट्यछटा) 3 - एः ! फारच बोबा ! (नाट्यछटा) 4 - आनंद ! कोठें आहे येथें ? (नाट्यछटा) 5 - अवघें पाउणशें वयमान (नाट्यछटा) 6 - मग तो दिवा कोणता ? (नाट्यछटा) 7 - दिव्याभोंवती पतंग उडत आहेत (नाट्यछटा) 8 - अहो, आज गिऱ्हाईकच आलें नाही ! (नाट्यछटा) 9 - अहो कुंभारदादा ! (नाट्यछटा) 10 - तनू त्यागितं कीर्ति मागें उरावी ! (नाट्यछटा)
1 - महासर्प (नाट्यछटा) 2 - एका हलवायाचें दुकान (नाट्यछटा) 3 - एः ! फारच बोबा ! (नाट्यछटा) 4 - आनंद ! कोठें आहे येथें ? (नाट्यछटा) 5 - अवघें पाउणशें वयमान (नाट्यछटा) 6 - मग तो...
ब्रेकअप नंतरच प्रेम - Part - 1 पुण्यामधील कॉलेजचे त्यांचे ते शेवटचे वर्ष होते म्हणून कॉजेज मधील वेगवेगळ्या शहरातून शिकण्यासाठी पुण्यामध्ये एकत्र आलेल्या मुला-मुलींचा एक ग्रुप महाबळेश्वरला पिकनिकसाठी गेलेला असतो.. साधारण २०-२५ मुला मुलींचा ग्रुप आणि त्या ग्रुपमध्ये काहींचे कॉलेजमध्येच एकमेकांशी सुत जुळलेले असते.. त्या जोड्यांमधीलच एक जोडी म्हणजे प्रीती आणि आर्यन. कॉलेजच्या पहिल्या दिवशीच आर्यन प्रीतीचे प्रेमात पडलेला असतो आणि प्रीतीलाही तो आवडत असतोच.. त्याच कॉलेजचे पहिल्या वर्षातच व्हॅलेंटाईन डे ला आर्यन प्रीतीला प्रपोझ करतो आणि आर्यन प्रीतीच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झालेले असते. दोघांची जोडी कॉलेजवर खूपच फेमस झालेली असते. दोघेही दिसायला खूप सुंदर, आकर्षक आणि एकमेकांना अनुरूप
ब्रेकअप नंतरच प्रेम - Part - 1 पुण्यामधील कॉलेजचे त्यांचे ते शेवटचे वर्ष होते म्हणून कॉजेज मधील वेगवेगळ्या शहरातून शिकण्यासाठी पुण्यामध्ये एकत्र आलेल्या मुला-मुलींचा एक ग्रुप महा...
गुड आफ्टरनून.......,आज मी माझ्या शाळेतल्या काही फ्रेंड्स ला भेटायला जातेय. गेट टु गेदर आहे आमचं. तु जेवुन घे कारण, मी तिकडूनच खाऊन येणार आहे. आणि हो काळजी घे. मिस यु. बाय चला याला मॅसेज केला आता निघते नाही तर त्या माझा जीव घेतील. 'मी प्रांजल निशांत चिटणीस. काही महिन्यांपूर्वीच माझं लग्न झालं आणि मी देखील इतर नवीन लग्न झालेल्या महिलांसारखी नटून-थटून जातेय आज छोट्याच्या गेट टु गेदर ला. जास्त नाही मेकअप करत. याला नाहीच आवडत मी जास्त केलेला मेकअप. पण मी लावलेलं आयलाईनर आणि लिपस्टिक हेच त्याला प्रचंड आवडत. खरतर माझ्याच घरी ठरलं होतं भेटायचं. पण सगळ्यांना दुर पडलं असत
गुड आफ्टरनून.......,आज मी माझ्या शाळेतल्या काही फ्रेंड्स ला भेटायला जातेय. गेट टु गेदर आहे आमचं. तु जेवुन घे कारण, मी तिकडूनच खाऊन येणार आहे. आणि हो काळजी घे. मिस यु. बाय चला याला...
बालकाण्ड अध्याय - 1 ॥ श्रीसद्गुरवे रामचंद्राय नमः ॥ जातो वंशे रघूणां मुनिवरवचनात् ताटकां ताडयित्वा कृत्वापुण्यामहल्यां त्रुटितहरधनुर्मैथिलावल्लभोऽभूत् । प्राप्यायोध्यां नियोगात् पितुरटविमगात् नाशयित्वा च वालिं बध्वाब्धिं रामचंद्रो दलितदशमुखः सीतया युज्यमानः ॥ १ ॥ चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् । एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥ २ ॥ श्रीगणेश वंदन ॐ नमो अनादि आद्या । वेदवेदांतवेद्या । वंद्यांही परमवंद्या । स्वसंवेद्या श्रीगणेशा ॥ १ ॥ तुझें निर्धारतां रूप । केवळ अरूपाचे स्वरूप । तेथें अवयव कल्पितां अमूप । तंव कल्पनेचा लोप । स्वरूपीं तुझ्या ॥ २ ॥ यालागीं जैसा अससी तैसियासी । नमन साकार निराकारासी । तंव अंगत्व मुकले अंगासी । भज्यभजकासी अद्वैत ॥ ३ ॥ ज्ञानतेजें सतेज फरश । नित्यस्मरणाचा अंकुश । आनंदमोदकाचा सुरस । मुखीं देसी घांस निजभक्तां ॥ ४ ॥ ऐसें ऐकोन स्तवन । संतोषला गजानन । माझें वसवूनियां वदन । वक्ता वचन स्वयें झाला ॥ ५ ॥ ऐसा जाला सुप्रसन्न । तेणें विघ्नचि केलें निर्विघ्न । उन्मेखेंसीं बोलिला आपण । भावार्थरामायण चालवीं वेगीं ॥ ६ ॥
बालकाण्ड अध्याय - 1 ॥ श्रीसद्गुरवे रामचंद्राय नमः ॥ जातो वंशे रघूणां मुनिवरवचनात् ताटकां ताडयित्वा कृत्वापुण्यामहल्यां त्रुटितहरधनुर्मैथिलावल्लभोऽभूत् । प्राप्यायोध्यां...
रेवती बसथांब्यावर नेहमी प्रमाणे.. नेहमीच्या वेळेवर वाट पाहत उभी होती. ती स्वताःशीच कुजबुजत होती.. अजुन कसा आला नाही बरे हा. एरवी तर वेळेच्या आधीच पाच मिनिट हजर असतो . पंधरा मिनिट होऊन गेले तरी आला नव्हता. रेवतीने बॅगेतून मोबाईल काढला आणि फोन लावू लागली. पण फोन संपर्क क्षेत्राबाहेर होता. तिला वाटले गाडी चालवत असेल किंवा रेंज नसेल.. म्हणून ती तशीच परत वाट पाहत उभी राहिली. अर्धा तास झाले तरी सुहासचा काही पत्ता नव्हता. आता मात्र तिचा जीव घाबरा घुबरा होऊ लागला. तिने परत फोन लावण्याचा प्रयत्न केला.. परत लागला नाही. काही कळण्यास मार्ग नव्हता. हा मुलगा आहे कुठे? ही काय पद्धत
रेवती बसथांब्यावर नेहमी प्रमाणे.. नेहमीच्या वेळेवर वाट पाहत उभी होती. ती स्वताःशीच कुजबुजत होती.. अजुन कसा आला नाही बरे हा. एरवी तर वेळेच्या आधीच पाच मिनिट हजर असतो . पंधरा मिनिट...
तुझाच मी अन माझीच तू...भाग १ रात्री चा १ वाजून गेला होता... आभाने आई बाबा झोपलेत ह्याची खात्री करून घेतली.. मग ती तिच्या खोलीत आली आणि खोलीचे दार लाऊन घेतले.. तिचं टेन्शन वाढलं होत.. तिने एकदा कॅलेंडर पाहिले आणि शेवटी कपाटातून प्रेग्नसी कीट बाहेर काढली. आणि तिने प्रेग्नन्सी टेस्ट करायचा निर्णय घेतला.. तिचे हृदय जोरजोरात धडकत होते. तिला खूप टेन्शन आलं होतं. थोड रीलाक्स होण्यासाठी तिने राजस ला फोन लावला. त्याने सुद्धा फोन लगेच उचलला, "आभा.. इतक्या रात्री फोन? बर वाटतंय ना?" "टेन्शन आलाय...आत्ता प्रेग्नेन्सी टेस्ट करणारे.." "ओह.." राजस इतक बोलला आणि एकदम शांत झाला..
तुझाच मी अन माझीच तू...भाग १ रात्री चा १ वाजून गेला होता... आभाने आई बाबा झोपलेत ह्याची खात्री करून घेतली.. मग ती तिच्या खोलीत आली आणि खोलीचे दार लाऊन घेतले.. तिचं टेन्शन वाढलं ह...
रेशमा आणि अमरच्या ७ वर्षाच्या प्रेमाच्या नात्याला लग्नाचं नाव मिळालं होत . रेशमाच्या आई वडिलांना खूप समजवल्या नंतर हा सोन्याचा दिवस त्याच्या आयुष्यात आला होता . अमर अनाथ असल्याने रेशमाच्या आई वडिलांना त्यांच्या मुलीशी अमरच लग्न लावून देणं अयोग्य वाटत होत , मात्र मुलीच्या हट्टा पुढे व सुखापुढे ते तयार झाले , तसेच अमरच स्वतःच घर होत , त्याचे घर त्यांच्या घरापासून तास - भर अंतरावर होते . अमर सोबत रेशमा सुखी असेल तसेच मुलगी नजरें समोर असेल या विचारांनी त्यांनी दोघांचं लग्नं लावून दिलं .... दोघंही खूपच खुश होते , २ महिने कशे गेले कळलेच नाही . नेहमी प्रमाणे
रेशमा आणि अमरच्या ७ वर्षाच्या प्रेमाच्या नात्याला लग्नाचं नाव मिळालं होत . रेशमाच्या आई वडिलांना खूप समजवल्या नंतर हा सोन्याचा दिवस त्याच्या आयुष्यात आला होता . अमर अनाथ असल्याने र...
"खाड्ड…",दिपेशच्या डोळ्यासमोर सकाळी सकाळीच तारे चमकले. भानावर आला तेव्हा गाल लाल होता, हे त्याला लगेच कळलं. गालावर हात ठेवून समोर बघितलं तर कोमल त्याच्याकडे डोळे वटारून पाहत होती. हिने माझ्या गालावर हाताचा ठसा उमटवला बहुतेक,दिपेशने मनातल्या मनात ओळखलं. काजलला तो शोधू लागला. तर ती कोमलच्या मागे उभी राहून पाहत होती. बरं, ती काही एकटीच नव्हती बघणारी. संपूर्ण ऑफिस तो scene पाहत होता. एव्हाना कुजबुज सुरु झालेली. दिपेशला काय बोलावं ते कळत नव्हतं. गालावर हात ठेवून तो तसाच त्या दोघींकडे पाहत होता. "काय रे…. बोल आता… काय बोलायचं आहे ते." दिपेश गप्प. " बोल कि आता, कि दातखिळी बसली तुझी…नालायक
"खाड्ड…",दिपेशच्या डोळ्यासमोर सकाळी सकाळीच तारे चमकले. भानावर आला तेव्हा गाल लाल होता, हे त्याला लगेच कळलं. गालावर हात ठेवून समोर बघितलं तर कोमल त्याच्याकडे डोळे वटारून पाह...
“ए विनू चल की लवकर. कवापासून थांबलोय!” सनीने पाचव्यांदा हाक दिली तसा विनू धावतच आला. “खरच जायचं का आपन? मला लय भ्या वाटतंय रे.” विनू घाबऱ्या नजरेने सनी आणि नंदूकडे पाहत म्हणाला. हे ऐकून सनी आणि नंदू मोठ्याने हसले. “तरी तुला म्हनत हुतो नको घ्यायला याला. लय भित्र हाय हे.” सनी नंदूकडे पाहून बोलला. आपल्याला “भित्रा” बोललेलं विनूला आवडलं नाही. तो आवेशात येऊन म्हणाला, “मला भित्रा म्हंता व्हय. मी कुनाच्या बापाला बी भीत नाय. चला….” असे म्हणून तो एखाद्या योध्याच्या आवेशात पुढे आला. तिघांनीही आपापल्या सायकलीवर टांग मारली व ते नदीच्या दिशेने निघाले. रस्ता तसा मोकळाच होता. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या उंच
“ए विनू चल की लवकर. कवापासून थांबलोय!” सनीने पाचव्यांदा हाक दिली तसा विनू धावतच आला. “खरच जायचं का आपन? मला लय भ्या वाटतंय रे.” विनू घाबऱ्या नजरेने सनी आणि नंदूकडे पाहत म्हणाला. हे...
भाग__१ आज राधा मॅडम भारी खुश होत्या...कारण आज तिचा २२ वा वाढदिवस होता....ही राधा मनोहर कुलकर्णी...मनोहर आणि मालती यांची एकुलती एक मुलगी....राधा ही हुशार,थोड़ी नटखट,बड़बड़ी...निर्मळ मनाची...राधाची श्रीकृष्णावर भारी श्रद्धा..ती नेहमी श्रीकृष्णाशी गप्पा मारायची जस की अगदी तो तिचा मित्र आहे....राधा ही Science च्या लास्ट ईयरला आहे...हे लास्ट ईयर संपल की आपल्या मॅडम डॉक्टर झाल्या...तर आज राधा खुप आनंदी होती.... सकाळी लवकर उठून ती जॉगिंगला जाउन आली...आणि कोलेजची तयारी करू लागली...तिने ब्लू कलरचा कुर्ता आणि व्हाईट प्लाझो घातली जो तिच्या गव्हाळ रंगावर उठून दिसत होता...लांब आणि सिल्की केस तिने मोकळी सोडली आणि एका बाजूने केसांचे रोल पाडले...हातात व्हाइट ब्लू कलरच्या
भाग__१ आज राधा मॅडम भारी खुश होत्या...कारण आज तिचा २२ वा वाढदिवस होता....ही राधा मनोहर कुलकर्णी...मनोहर आणि मालती यांची एकुलती एक मुलगी....राधा ही हुशार,थोड़ी नटखट,बड़ब...
प्रेम म्हणजे प्रेम असत.... जय आणि रितू...दोघे बरेच दिवस एकमेकांना ओळखत होते... दोघांच्या मैत्रीला ६ महिने पूर्ण होत आलेले. मधल्या काळात दोघे एकमेकंशी बऱ्याच गोष्टी शेअर करायला लागले होते.. दोघे ठरवल्याप्रमाणे रविवारी संध्यकाळी बागेत भेटले.. त्याला पाहून रितू खुश झाली...आणि ती बोलायला लागली.. "हेलो..कसा आहेस जय?" "मी मस्त... तू सांग!! ए आज जास्ती वेळ नाहीये...पण आपण नेहमीच रविवारी भेटतो सो थोडा वेळ का होईना पण तुला भेटायला आलोय.." "थँक्यू रे जय... ए, आपण किती दिवस एकमेकांना ओळखतो आहे. खूप मस्त वाटत तुला भेटून, तुझ्याशी बोलून.." "हो न रितू.. आता मस्त वाटत तू बरोबर असलीस की... म्हणजे
प्रेम म्हणजे प्रेम असत.... जय आणि रितू...दोघे बरेच दिवस एकमेकांना ओळखत होते... दोघांच्या मैत्रीला ६ महिने पूर्ण होत आलेले. मधल्या काळात दोघे एकमेकंशी बऱ्याच गोष्टी शेअर करायला लाग...
नवनाथ महात्म्य भाग १ भारतात जेव्हा तांत्रिक आणि साधकांचे चमत्कार आणि नीती बदनाम होऊ लागल्या आणि शक्ती, मद्य, मांस आणि मादी व्यभिचारामुळे साधक द्वेषाने पाहिले गेले आणि , तेव्हा नाथ संप्रदायाचा जन्म कृतींच्या मोक्षासाठी झाला. नाथ संप्रदाय हिंदू धर्मातील शैव धर्माची उप-परंपरा आहे आणि शैव धर ही मध्ययुगीन चळवळ आहे. बौद्ध धर्मात आणि भारत प्रचलित योग परंपरा एकत्र केली आहे संस्कृत शब्द "नाथ" याचा अर्थ "स्वामी" किंवा "रक्षक" तर संबंधित संस्कृत शब्द "आदिनाथ" याचा अर्थ "प्रथम" किंवा "मूळ" देव असा आहे. आणि नाथ संप्रदायातील "नाथ" हा शब्द शैव धर्माच्या नावाने ओळखल्या जाणार्या परंपरेसाठी एक नवीन उपक्रम आहे. 18 व्या शतकापूर्वी
नवनाथ महात्म्य भाग १ भारतात जेव्हा तांत्रिक आणि साधकांचे चमत्कार आणि नीती बदनाम होऊ लागल्या आणि शक्ती, मद्य, मांस आणि मादी व्यभिचारामुळे साधक द्वेषाने पाहिले गेले आणि , तेव्हा नाथ...
मधू व मालती दोघे बहीणभाऊ. त्यांचे एकमेकांवर फार प्रेम. घरात अलोट संपत्ती होती. कशाची वाण नव्हती. आईबाप मधू-मालतीचे सारे लाड पुरवीत. मधू घोड्यावर बसायला शिके. त्याचा एक छानदार घोडा होता. मालतीचे लग्न झाले. एका जहागीरदाराच्या घरी तिला देण्यात आले. माहेरच्यापेक्षाही मालतीचे सासर श्रीमंत होते. मधूही आता मोठा झाला होता. त्याचे अद्याप लग्न झाले नव्हते. परंतु एकाएकी त्याचे वडील वारले. वडील वारले व थोड्या दिवसांनी आई पण वारली. मधू एकटा राहिला. मालती चार दिवस माहेरी आली होती. परंतु पुन्हा सासरी गेली. सारा कारभार मधूच्या अंगावर पडला. परंतु त्याला अनेकांनी फसविले. एकदा त्याने मोठा व्यापार केला, परंतु त्यात तो बुडाला. मधू भिकारी झाला. त्याची शेतीवाडी जप्त झाली. घरादारांचा लिलाव झाला. सुखात वाढलेला मधू, त्याला वाईट दिवस आले. ज्याच्याकडे शेकडो लोक जेवत त्याला अन्न मिळेना. जो गाद्यागिर्द्यावर झोपायचा, त्याला रस्त्यावर निजावे लागे. ज्या मधूला हजारो लोक पूर्वी हात जोडत, तोच आज सर्वांसमोर हात पसरीत होता. मधूला वाटले आपल्या बहिणीकडे जावे.
मधू व मालती दोघे बहीणभाऊ. त्यांचे एकमेकांवर फार प्रेम. घरात अलोट संपत्ती होती. कशाची वाण नव्हती. आईबाप मधू-मालतीचे सारे लाड पुरवीत. मधू घोड्यावर बसायला शिके. त्याचा एक छानदार घोडा...
भग भग करीत आगगाडी स्टेशनात आली. सुंदरपूरचे स्टेशन तसे फार मोठे नव्हते. परंतु स्टेशनात नेहमी गर्दी असायची. आज पुन्हा तिकडे दसगावचा आठवड्याचा बाजार होता. याच गाडीने लहानमोठे व्यापारी दसगावला जायचे. इतरही माणसे जायची. म्हणून स्टेशनात आज रोजच्यापेक्षा अधिक गर्दी होती. केळी, संत्री, चिवडा वगैरे विकणा-यांची गर्दी होती. वर्तमानपत्रे, मासिके, वगैरे विकणारेही दिसत होते. चहाच्या दुकानाजवळ पुष्कळ मंडळी होती. गाडी येताच धावपळ सुरु झाली. चहा हिंदू, चहा मुसलमान, वगैरे आवाज कानावर येऊ लागले. हमाल मजुरी शोधू लागले. कोणाचे सामान आहे का बघत होते. स्टेशनच्या बाहेरुन टांगेवाले स्वारी आहे का, स्वारी आहे का, - विचारीत होते.
भग भग करीत आगगाडी स्टेशनात आली. सुंदरपूरचे स्टेशन तसे फार मोठे नव्हते. परंतु स्टेशनात नेहमी गर्दी असायची. आज पुन्हा तिकडे दसगावचा आठवड्याचा बाजार होता. याच गाडीने लहानमोठे व्यापारी...
(प्रस्तुत ऐतिहासिक कथा शिवरायांच्या अन त्यांच्या वीर मावळ्यांच्या पराक्रमांवर आणि इतिहासातील सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती.) धो-धो बरसणारा पाऊस अन घोंघावणारा वारा आपल्याच तालात झाडाझुडपांना नाचवत होता. विजांचा कडकडाट अन ढगांच्या गडगडाटांसह बरसणाऱ्या शंभूरूपी निसर्गाने रौद्र रूप धारण करून जणू तांडवनृत्यच चालवले होते. डोंगर दऱ्यांतून अन कड्या-कपारीतून खळखळ वाहणारे पाणी पांढऱ्याशुभ्र दुधाप्रमाणे भासत होते. सकाळचा प्रहर अन मध्यरात्रीचा काही घटकांचा वेळ सोडला तर पावसाची रिपरिप अखंड चालू होती. गडावरून वेगाने वाहत येणारे पाणी आणि धो धो कोसळणाऱ्या पावसाच्या पाण्याचा बंदोबस्त
(प्रस्तुत ऐतिहासिक कथा शिवरायांच्या अन त्यांच्या वीर मावळ्यांच्या पराक्रमांवर आणि इतिहासातील सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शन...
भाग १पहाटेचे चार वाजले होते . रस्ता पुर्ण सामसुम होता. भटकी कुत्री सुद्धा नव्हती रोडवर. टाचणी जरी पडली तरि आवाज येईल इतकी भयानक शांतता होती. काय माहिती का पण अशी शांतता नेहमीच प्रिय असते. तसं तर ती रात्रीच घराबाहेर पडताच नव्हती पण आज कारण अचानक आलं होतं. " माझ्या आजच्या सकाळच्या appointments जरा पुढे ढकल. मी उशीरा येईन . " आपल्या हाताखालच्या नर्सला सुचना देऊन ती निघाली. अंगातला कोट काढून तिथेच ठेवला. केस क्लचने वर बांधून टाकले. तीने गाडी हॉस्पिटलच्या पार्किंगमधून काढली आणि रिकाम्या रस्त्यावर speed मध्ये पळवायला लागली. मज्जा वाटते अशा शांत रोडवर आपण एकटेच, ना कोणाच्या हॉर्नचा आवाज, ना
भाग १पहाटेचे चार वाजले होते . रस्ता पुर्ण सामसुम होता. भटकी कुत्री सुद्धा नव्हती रोडवर. टाचणी जरी पडली तरि आवाज येईल इतकी भयानक शांतता होती. काय माहिती का पण अशी शांतता नेहमीच प्रि...
फार्म हाऊस ही कथा जत्रा या कथेच्या पुढील कथा आहे... # जत्रेच्या शेवटी वाचकांना जे प्रश्न पडतात त्या प्रश्नांची उत्तरे वाचकांना फार्म हाऊस या कथेमध्ये मिळतील .$ त्यामुळे तुम्ही जत्रा ही कथा वाचली नसेल तर अवश्य वाचा .....【सारांश जत्रेचा 】¢ गावातील जत्रेमध्ये आलेला ऑर्केस्ट्रा पहायला निघालेले तीन मित्र काटेवाडीचा जंगलातील भुताच्या तावडीत सापडतात .¢ तिथून निसटताना त्यांच्यातील दोघे मृत्यू पावतात व एका मित्राला म्हणजेच गण्याला त्याच्या लहानपणीची मैत्रीणचे , अंजलीचे भूत वाचवते .....इथून पुढचा भाग या कथेमध्ये आलेला आहे तुम्ही प्रकाशित साहित्य मध्ये जाऊन जत्रा आवश्य वाचा . त्या पोलिस अधिकाऱ्याने गाण्यावर ती प्रश्नांची सरबत्ती लावली होती " तू इथे काय
फार्म हाऊस ही कथा जत्रा या कथेच्या पुढील कथा आहे... # जत्रेच्या शेवटी वाचकांना जे प्रश्न पडतात त्या प्रश्नांची उत्तरे वाचकांना फार्म हाऊस या कथेमध्ये मिळतील .$ त्यामुळे तुम्ही जत्...
"अय गण्या,आर इथं कुठं आणलंस र?तुझ्या चपटी पिण्याच्या नादात आपल्या दोघांच मढ बसण बघ" भिऊ नको रे तू,काय नाय होणार,मी एकदा आधी पण आलोय इथं,काय भूत बीत नाहीये"पर गावकरी तर म्हणत्यात कि जांगलातल्या वाड्यात जायचं नाही ते,तिथं कुणाला बी जायची परवानगी नाहीये ना"गावातल्या लोकांकड कुठं ध्यान देतू,, कोण बुवा कधी बोलून गेलाय आणि समदे जण त्याच्या बोलण्यावर भरोसा ठेऊन इकडं येत नाही.आणि तस आपण कुठं वाड्यात जाणार हावोत,आपण दूर थांबायचं त्या वाड्यापासून"दूरच थांबायचं हाय तर मग जातूच कशाला?"मग पिणार कुठं र?आपली जुनी जागा त्या त्या नदी काठची तर आता पावसाळा लागल्यानं पाण्यात गेलीये,,अन नवीन सरपंचान तर गावात चार वर्षांपासून दारूबंदी
"अय गण्या,आर इथं कुठं आणलंस र?तुझ्या चपटी पिण्याच्या नादात आपल्या दोघांच मढ बसण बघ" भिऊ नको रे तू,काय नाय होणार,मी एकदा आधी पण आलोय इथं,काय भूत बीत नाहीये"पर गावकरी तर...
आर्या, i am talking with you! आर्या ! सिद्धांत मीटिंग मध्ये आर्याच्या नावाने ओरडत होता. तरीही तिचे लक्षच नव्हते. आर्या!तो जोरात ओरडला आणि आर्याची तंद्री भंगली,काय सर काही म्हणालात. लक्ष कुठे असत ग तुझं मी किती वेळचा बोलतोय! मूर्ख आहे का मी ?की इथे बसलेले बाकीचे मूर्ख आहेत? तो पुन्हा तिच्यावर ओरडायला लागला. 'मला ना हल्ली तुझं काय करावं कळत नाही आहे. तुझं अजिबात कामात लक्ष नाही', 'कुठून घेतात असे लोक कंपनी वाले पण!' तो अजूनही रागात च बोलत होता. आर्या ला ह्या बोलण्याचा काहीही फरक पडत नव्हता.तिने तर आता सवयच करून घेतली होती.सिद्धांत पण कळाल चिडून काहीही फायदा नाही
आर्या, i am talking with you! आर्या ! सिद्धांत मीटिंग मध्ये आर्याच्या नावाने ओरडत होता. तरीही तिचे लक्षच नव्हते. आर्या!तो जोरात ओरडला आणि आर्याची तंद्री भंगली,काय सर काही म्हणालात....
पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो. त्याचे पुढचे बरे-वाईट जीवन त्याच्या आईबापांवर अवलंबून असते. त्याच्या बऱ्यावाईटाचा पाया लहानपणीच भरला जात असतो. पाळण्यात असतानाच, आईच्या खांद्यावर खेळत असतानाच, पुढील जीवनाच्या विकासाचे बी पेरले जात असते. मोठेपणा याचा अर्थ जगातील काही व्यक्तींच्या ओठांवर आपले नाव काही काळ नाचणे, असा मी करीत नाही. हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यात असे प्रचंड व गगनचुंबी वृक्ष असतील, की ज्यांची नावे जगाला माहीत नाहीत रानावनांतील कानाकोप-यात असे एखादे रमणीय व सुगंधी फूल फुललेले असेल, की, ज्याचा पत्ता कोणाला लागलेला नाही. समुद्राच्या पोटात अशी गोलबंद व पाणीदार मोत्ये असतील, की ज्याची जगास वार्ता नाही.
पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो. त्याचे पुढचे बरे-वाईट जीवन त्याच्या आईबापांवर अवलंबून असते. त्याच्या बऱ्यावाईटाचा पाया लहानपणीच भरला जात असतो. पाळण्य...
आज मीना लवकरच उठली होती .आंघोळ करून ती देव घरात गेली . तिने देवाला मनोभावे नमस्कार केला .आज देवाकडे स्वतःसाठी न मागता .गालातल्या गालात हसत , माज्या पतीदेवाना सुखात ठेव .अशीतिने प्राथाना केली . आणि ती स्वयंपाक घरात निघून गेली . घरातील ओट्याला नमस्कार करून या घरातील मला अन्नपूर्णा बनव असा तिने आशीर्वाद मागितला . मीनाचा लग्नानंतरचा स्वयंपाक घरातील पहिलाच दिवस , म्हणून तिने गोड करायचे ठरवले . तिने शिरा बनवायचे ठरवले . परंतु तिने , ह्या
आज मीना लवकरच उठली होती .आंघोळ करून ती देव घरात गेली . तिने देवाला मनोभावे नमस्कार केला .आज देवाकडे स्वतःसाठी न मागता .गालातल्या गालात हसत , माज्या पतीदेवाना सुखात ठेव...
" अहो.... सोडा ना..." लाडीकसा नखरा करत तिने अनिकेतला ढकलल. पण तो तिच्या विरोधाला असा थोडीच जुमाननार होता. त्यानेही आपल्या पिळदार बाहुंच्या ताकदीने तिला झपकन जवळ खेचलं. नाजूक गोऱ्यापान अंगकाठीची ती लगेच त्याच्या मिठीत सामावून गेली. तिच्या नजरेतील लाज हळू हळू गालांवर उतरत होती. त्याच्या मोरपिशी स्पर्शाने तिच्या अंगावर हलकासा शहारा फुलून आला होता. उमलणाऱ्या शहाऱ्यानुसार ती अजुनच त्याला बिलगत होती. त्याच्या कणखर शरीराचा उबदार रेशमी स्पर्श तिलाही आतुर करत होता. एव्हाना तिचा लटका विरोध मावळून गेला होता. त्याच्या शरीराचा अंग प्रत्यंग श्वासात भरून घेण्यासाठी ती बेभान होत होती.
" अहो.... सोडा ना..." लाडीकसा नखरा करत तिने अनिकेतला ढकलल. पण तो तिच्या विरोधाला असा थोडीच जुमाननार होता. त्यानेही आपल्या पिळदार बाहुंच्या ताकदीने तिला झपकन जवळ खेचलं. नाजू...
अघटीत भाग १ पद्मनाभची गाडी पोर्चमध्ये शिरली तेच ताबडतोब दोन पोलीस समोर आले आणि त्यांनी गाडीचे दार उघडले . पद्मनाभ त्याची आई ,पत्नी वरदा आणि लेक क्षिप्रा गाडीतुन खाली उतरले आणि बंगल्यात शिरले .त्या “टुमदार” बंगल्यात दोन नोकर ,एक माळी आणि एक कुक त्यांच्या स्वागतासाठी हजर होते . सातार्यातील पोस्टिंग नंतर डी एस पी च्या प्रमोशन वर पद्मनाभ ची बदली नुकतीच पुण्यात झाली होती .आपल्या अंगभूत गुण आणि सचोटी याच्यावर त्याला अत्यंत लहान वयात हे प्रमोशन मिळाले होते .अत्यंत अभिमानास्पद अशी कारकीर्द होती पद्मनाभची .तसे त्याचे वडील पोलीस सेवेतच होते पण त्यांना इतके मोठे प्रमोशन त्यांच्या हयातीत मिळाले
अघटीत भाग १ पद्मनाभची गाडी पोर्चमध्ये शिरली तेच ताबडतोब दोन पोलीस समोर आले आणि त्यांनी गाडीचे दार उघडले . पद्मनाभ त्याची आई ,पत्नी वरदा आणि लेक क्षिप्रा गाडीतुन खाली उतरले आणि बं...
**@# *मातृत्व* #@(1) *सौ.वनिता स. भोगील*** जोशी काकू थोडी साखर मिळेल का? ,,,जोशी काकुनी दाराकडे पाहिल.. ,,, अरे पारस तू होय,,,ये ये..... साखर आहे का म्हणून काय विचारतोस आलाच आहेस तर चहा च घेवून जा.......... अहो नको काकु कशाला उगिच त्रास..अरे त्रास कसला? स्वाती पारस साठी चहा टाक ग!!! हो आई" ..... पारस मोठ्या कंपनित मॅनेजर होता,,,, नोकरी लागली तेव्हापासून तो जोशी काकु च्या शेजारच्या फ्लैट मधे राहात होता... त्याला जवळच अस कुणीच नव्हत, अनाथ आश्रमात मोठा झाला.... पुढे शिक्षण घेवून चांगली नोकरी पण लागली... पारस ला मोठ्या पगारची नोकरी होती... नोकरी लागून दीड वर्ष झाले
**@# *मातृत्व* #@(1) *सौ.वनिता स. भोगील*** जोशी काकू थोडी साखर मिळेल का? ,,,जोशी काकुनी दाराकडे पाहिल.. ,,, अरे पारस तू होय,,,ये ये..... साखर आहे का म्हणून काय विचारतोस आ...
शिरपूर नावाचं गाव आणि त्या गावात मोहन आपल्या आई सोबत राहत होता. दहावीची परीक्षा सुरू असतानाच त्याचे वडील वारले. अगदी लहानसे घर आणि दोन एकर जमीन एवढंच काय ते त्यांनी मागे ठेवून गेले. ज्यावेळी मोहन चा जन्म झाला होता त्यावेळी त्याच्या बाने सर्व गावाला जेवू घातलं होतं. तो गरीब होता पण खूप कष्टाळू होता. गावातील सर्व लोकांची तो कामे करायचा. समोर येईल ते काम करून आपलं घर चालवायचा. त्याला कशाची लाज लज्जा किंवा शरम अजिबात वाटत नव्हती. मोहनची आई देखील मोल मजुरी करायची आणि संसाराला हातभार लावायची. गावात कुणाशी त्यांचा भांडण, तंटा, वादविवाद असे काहीच नव्हते त्यामुळे सर्वचजण त्यांच्याशी प्रेमाने
शिरपूर नावाचं गाव आणि त्या गावात मोहन आपल्या आई सोबत राहत होता. दहावीची परीक्षा सुरू असतानाच त्याचे वडील वारले. अगदी लहानसे घर आणि दोन एकर जमीन एवढंच काय ते त्यांनी मागे ठेवून गेले...
तू जाने नाभाग - १ "सुहानी!!!! सुहानीss !!!! अरे यार, कबीर ची एन्ट्री आहे आत्ता आणि त्याचं लकी लॉकेट नाही मिळत आहे... त्याने वॉशरूमला जाण्याआधी काढून ठेवलं होतं आणि बाहेर येऊन पाहतो तर गायब ... !! तुला माहितीय ना, ते गळ्यात नसेल ना तर तो किती अनइजि फील करतो, आता गाणं कसं गाणार तो....? प्लिज कुछ तो करो सुहान, नही तो ये पुरा शो खराब हो जायेगा.... आता तूच काहीतरी करू शकतेस... यू नो वेरी वेल हीम, ही इज " दि कबीर कपूर " आणि त्याच्या रागावर नियंत्रण तुझ्याशिवाय इतर कोणीच नाही ठेऊ शकत... तुझ्याशिवाय तो कोणाचं ऐकणार पण नाही....
तू जाने नाभाग - १ "सुहानी!!!! सुहानीss !!!! अरे यार, कबीर ची एन्ट्री आहे आत्ता आणि त्याचं लकी लॉकेट नाही मिळत आहे... त्याने वॉशरूमला जाण्याआधी काढून ठेवलं होतं आणि बाहेर येऊ...
थंडीचे दिवस होते अन तो सकाळी सकाळी सायकलिंग करत निघाला होता.... धुकं खूप होत, सकाळचे सात वाजून गेले होते पण अजून ही धुकं कमी झाले नव्हते....त्या धुक्यातूनच वाट काढत तो निघाला होता... थोड्या वेळाने पुढे जाऊन त्याने turn घेतला...अन कोणाच्या तरी धक्क्याने सायकल घेऊन तो खाली पडला... आता थोडं धुकं कमी होत होतं....उन्हाची पिवळसर कोवळी किरणे चोहिकडे पडत होती... आपण कसे पडलो म्हणून तो आजूबाजूला पाहू लागला....तर समोरच दुसऱ्या बाजूला एक मुलगी सायकल घेऊन पडलेली त्याला दिसली.... तो चिडला होता ... अन रागानेच तिच्याकडे जात होता...ती ही आता सायकल उभी करून स्वतःला सावरत होती...की त्याचा मागून आवाज आला... "Excuse me miss..."तो थोडा रागातच बोलत होता... कारण ती चुकीच्या side ने आली होती अस त्याला वाटत होतं... अन त्याच्याकडे पाठ करून उभी असणारी ती....मागे वळली...अन तिला पाहून हा थबकला... कारण ती मुलगी तीच होती जिला तो आठ महिन्यांपासून शोधत होता...
थंडीचे दिवस होते अन तो सकाळी सकाळी सायकलिंग करत निघाला होता.... धुकं खूप होत, सकाळचे सात वाजून गेले होते पण अजून ही धुकं कमी झाले नव्हते....त्या धुक्यातूनच वाट काढत तो निघाला होता....
"Hello, …. आज तरी आहेस का घरी तू ? " , " का गं ? " , " नाही… खूप दिवस फिरायला नाही गेलो म्हणून. "," मी तर दर रविवारी जातो. "," तू नाही रे, आपण दोघे. किती महिने झाले … एकत्र गेलोच नाही आपण. " तसा विवेक हसायला लागला. " अगं सुवर्णा… तुला माहित आहे ना. रविवार हा फक्त आणि फक्त माझाच दिवस असतो. तुला यायचं असेल तर तूही येऊ शकतेस. " ," OK , नको तू एकटाच जा. " ," बघ आता …. बोलावतो आहे तर येत नाहीस आणि म्हणतेस कूठे गेलो नाही फिरायला खूप दिवस. " ,"त्या जंगलात वगैरे मला
"Hello, …. आज तरी आहेस का घरी तू ? " , " का गं ? " , " नाही… खूप दिवस फिरायला नाही गेलो म्हणून. "," मी तर दर रविवारी जातो. "," तू नाही रे, आपण द...
सरला आपल्या खोलीत रडत बसे. या जगात आपल्याला कोणी नाही असे तिला सदैव वाटे. आणि खरोखरच तिला कोण होते? आई नाही म्हणजे कोणी नाही. आईची उणीव कशाने तरी भरून येणे शक्य आहे का? किती झाले तरी आई ती आई. सरला आठ वर्षांची होती तेव्हा तिची आई हे जग सोडून गेली. तिचे वडील होते परंतु ते कठोर स्वभावाचे होते. सरलेशी प्रेमाने ते कधी बोलत नसत. का बरे असे? आईपेक्षा पिता जरी कठोर असला तरी त्याचे का मुलांवर प्रेम नसते? बाहेरून दिसले नाही तरी पित्याच्या अंतरंगात का ओलावा नसतो? बाहेरच्या व्यवहारी जगात सदैव वागावे लागत असल्यामुळे पुरूषांची मने का कठोर होतात? काही असो. विश्वासरावांचे सरलेवर प्रेम नव्हते ही गोष्ट खरी. निदान तसे दिसत तरी असे.
सरला आपल्या खोलीत रडत बसे. या जगात आपल्याला कोणी नाही असे तिला सदैव वाटे. आणि खरोखरच तिला कोण होते? आई नाही म्हणजे कोणी नाही. आईची उणीव कशाने तरी भरून येणे शक्य आहे का? किती झाले त...
"Hello, तु कुठे आहे" हो हा मानसीचा आवाज होता , मी अर्ध्या झोपेत होतो. मानसी असं कधीच मला कॉल वैगरे करत नाही, बोलणं झालाच तर व्हॉटसअप वर ते पण गरजेनुसार. आज तिने मला २-३ महिन्यानंतर कॉल केला असावा, रात्रीचे जवळपास ९ वाजले होते. मी दमलो होतो, ऑफिस च काम खूप असतं, त्यात तो टकल्या बॉस माझा, त्याच्या डोक्यावर केस नाही आणि आमच्या डोक्याला फेस आणतो.
"Hello, तु कुठे आहे" हो हा मानसीचा आवाज होता , मी अर्ध्या झोपेत होतो. मानसी असं कधीच मला कॉल वैगरे करत नाही, बोलणं झालाच तर व्हॉटसअप वर ते पण गरजेनुसार. आज तिने मला २-३...
१. शेवटचा संवाद....? उन्हाळा ऋतू । एप्रिल महिन्यात दिवसभर प्रवास करून सूर्य मावळतीला आला , तसे चिमणी पाखरांचे थवे शांततेने परत आपल्या घरट्याच्या दिशेने निघाले तर दुचाकी चारचाकी वाहने तीच शांतता भंग करत, सर्व , घराच्या दिशेने निघाले, त्याच गर्दीत एक युवक आपल्या दुचाकीवरून जात होता बहुतेक घरीच । मध्येच दुचाकीचा वेग कमी करून त्याने मोबाइल बाहेर काढला आणि कानाला लावलेले हेडफोन ठीक करत रिंग जात आहे कि नाही ऐकायला लागला , तोच दुसऱ्या बाजूने हॅलो कोण बोलत आहे ? असा आवाज ऐकू येताच एक दीर्घ श्वास घेत त्यानेसुद्धा हॅलो म्हणत प्रतिसाद दिला दुसऱ्या मोबाईल वरून हॅलो ... कुमार
१. शेवटचा संवाद....? उन्हाळा ऋतू । एप्रिल महिन्यात दिवसभर प्रवास करून सूर्य मावळतीला आला , तसे चिमणी पाखरांचे थवे शांततेने परत आपल्या घरट्याच्या दिशेने निघाले तर दुचाकी चारचाकी वा...
रात्री १२ ची वेळ ..... अभिषेक त्याच्या बाईकवरून एकटाच येत होता. रस्त्यावरून कोणीही नाही.... फक्त आणि फक्त त्याचीच बाईक धावत होती रस्त्यावरून......... त्यात मुसळधार पाऊस कोसळत होता.... रस्त्यावरचे खड्डे चुकवत अभिषेक बाईक चालवत होता. रेनकोट घातलेला असला तरी पूर्णपणे भिजून गेलेला होता.... रस्त्यावरचे दिवे तर आतमध्ये पाणी गेल्याने काही ठिकाणी बंदच होते. अर्ध्या रस्त्यावर प्रकाश तर अर्ध्या रस्ता काळोखात बुडालेला.... वीजही मधेच कडाडत होती... त्यामुळे एक वेगळचं भीतीदायक वातावरण निर्माण झालं होतं.... तरीही अभिषेक घरी यायला निघाला होता.... उशीरच झाला होता त्याला.... कसाबसा अभिषेक त्याच्या एरियात पोहोचला. तिथेही काही वेगळ वातावरण नव्हतं... हवा सुटलेली... त्यात मुसळधार पाऊस ... वीज तर
रात्री १२ ची वेळ ..... अभिषेक त्याच्या बाईकवरून एकटाच येत होता. रस्त्यावरून कोणीही नाही.... फक्त आणि फक्त त्याचीच बाईक धावत होती रस्त्यावरून......... त्यात मुसळधार पाऊस कोसळत होता....
ती रस्त्यावर रडत रडतच पळत होती, तिला फार मोठा धक्का बसला होता खर तर. पळून दमल्यानंतर ती कुठेतरी एका बाकड्यावर बसली पण डोळ्यातलं पाणी मात्र थांबतच नव्हतं. तिचा विश्वासच बसत नव्हता की ज्या मुलाबरोबर आपण लग्न करायला निघालो तो आपल्याला एवढा मोठा धोका देत आहे. रडून रडून डोळे लाल झाले होते आणि सुजले सुध्दा होते. आज जे बघितलं आणि ऐकलं तेच सारखं सारखं तिच्या डोळ्यापुढे फिरत होतं.
ती रस्त्यावर रडत रडतच पळत होती, तिला फार मोठा धक्का बसला होता खर तर. पळून दमल्यानंतर ती कुठेतरी एका बाकड्यावर बसली पण डोळ्यातलं पाणी मात्र थांबतच नव्हतं. तिचा विश्वासच बसत नव्हता क...
एक होता गाव. त्या गावात एक मनुष्य होता. त्याला दोन बायका होत्या. एक होती आवडती व एक होती नावडती. जी नावडती होती ती दिसायला चांगली नव्हती. तिला फार कष्ट पडत. कोंबडा आवरल्यापासून ती कामाला लागे. ती दिवसभर सारखे काम करी. विहिरीचे पाणी तीच भरी. नदीवर धुण्याची मोट घेऊन तीच जाई. गुराढोरांचे तीच करी. दळणकांडण तीच करी. खटाळभर खरकटी भांडी तीच घाशी. झाडलोट, सडा-सारवण, दिवाबत्ती, सारे तीच करी. क्षणाचीही तिला विश्रांती नसे. इतके काम करूनही तिच्याजवळ कोणी गोड बोलत नसे. तिला गोड घास मिळत नसे. तिच्या वाटयाला रोज उठून शिळवड असायची. नेसू फाटके जुनेर असायचे. निजायला फटकुर मिळायचे. तिच्या अंगाखांद्यावर मणीमगळसूत्राशिवाय काही नव्हते. हातात नीटसा बिल्वरही नव्हता. दागदागिन्यांचे एक असो मेले. त्याच्यावाचून माणसाचे अडत नाही परंतु फुकाचा गोड शब्द, तोही महाग असावा? परंतु या जगात गोड बोलण्याचाही पुष्कळदा दुष्काळच असतो.
एक होता गाव. त्या गावात एक मनुष्य होता. त्याला दोन बायका होत्या. एक होती आवडती व एक होती नावडती. जी नावडती होती ती दिसायला चांगली नव्हती. तिला फार कष्ट पडत. कोंबडा आवरल्यापासून ती...
भाग 1.. पुढल्या पाचच मिनिटात ट्रेन प्लॅटफॉर्म वर येत असल्याची घोषणा झाली.. त्याबरोबर सर्व प्रवासी आपापल्या बॅगा घेऊन पुढे सरसावले.. मीही जड अंतःकरणाने माझी बॅग हातात घेतली.. आणि क्षणात गोव्याला जाणारी ट्रेन माझ्या पुढ्यात उभी होती; पण.... पाऊल उचलायचं सुचत नव्हतं. काही सेकंद जणू संपूर्ण शरीर गोठल्याचा भास झाला.. आपल्याला त्या ट्रेन मधे चढायचं आहे; एक नवीन आयुष्य सुरु करायचं आहे याचा पूर्णपणे विसर पडला होता.. मेंदू अगदी बधिर झाल्यागत वाटत होतं..असं वाटत होतं की..दोन्ही हातांनी डोकं गच्च दाबून धरावं..? "मीराsss अगं काय करतेयस? कसला विचार करतेयस एवढा?? ट्रेन सुटेल ना आपली.... चल लवकर..." - विक्रांत च्या आवाजाने मी भानावर आले..
भाग 1.. पुढल्या पाचच मिनिटात ट्रेन प्लॅटफॉर्म वर येत असल्याची घोषणा झाली.. त्याबरोबर सर्व प्रवासी आपापल्या बॅगा घेऊन पुढे सरसावले.. मीही जड अंतःकरणाने माझी बॅग हातात घेतली.. आणि क्...
ह्याबरोबर सुरु ठेवा
लॉगिन करून आपण मातृभारतीच्या "वापरल्या गेलेल्या संज्ञा" आणि "गोपनीयता धोरण" यांना सहमती देता
अप्प डाउनलोड करा.
अप्प डाउनलोड करायची लिंक
Download our app :.
Copyright © 2024, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.
Please enable javascript on your browser
The rise of an academic theory and its obsession with Israel
O n October 7 , Hamas killed four times as many Israelis in a single day as had been killed in the previous 15 years of conflict. In the months since, protesters have rallied against Israel’s retaliatory invasion of Gaza, which has killed tens of thousands of Palestinians. But a new tone of excitement and enthusiasm could be heard among pro-Palestinian activists from the moment that news of the attacks arrived, well before the Israeli response began. Celebrations of Hamas’s exploits are familiar sights in Gaza and the West Bank, Cairo and Damascus; this time, they spread to elite college campuses, where Gaza-solidarity encampments became ubiquitous this past spring. Why?
The answer is that, long before October 7, the Palestinian struggle against Israel had become widely understood by academic and progressive activists as the vanguard of a global battle against settler colonialism, a struggle also waged in the United States, Canada, Australia, and other countries created by European settlement. In these circles, Palestine was transformed into a standard reference point for every kind of social wrong, even those that seem to have no connection to the Middle East.
One of the most striking things about the ideology of settler colonialism is the central role played by Israel, which is often paired with the U.S. as the most important example of settler colonialism’s evils. Many Palestinian writers and activists have adopted this terminology. In his 2020 book, The Hundred Years’ War on Palestine , the historian Rashid Khalidi writes that the goal of Zionism was to create a “white European settler colony.” For the Palestinian intellectual Joseph Massad, Israel is a product of “European Jewish Settler-Colonialism,” and the “liberation” referred to in the name of the Palestine Liberation Organization is “liberation from Settler-Colonialism.”
Western activists and academics have leaned heavily on the idea. Opposition to building an oil pipeline under a Sioux reservation was like the Palestinian cause in that it “makes visible the continuum of systems of subjugation and expropriation across liberal democracies and settler-colonial regimes.” When the city of Toronto evicted a homeless encampment from a park, it was like Palestine because both are examples of “ethnic cleansing” and “colonial ‘domicide,’ making Indigenous people homeless on their homelands.” Health problems among Native Americans can be understood in terms of Palestine, because the “hyper-visible Palestine case … provides a unique temporal lens for understanding settler colonial health determinants more broadly.” Pollution, too, can be understood through a Palestinian lens, according to the British organization Friends of the Earth, because Palestine demonstrates that “the world is an unequal place” where “marginalised and vulnerable people bear the brunt of injustice.”
Although Israel fails in obvious ways to fit the model of settler colonialism, it has become the standard reference point because it offers theorists and activists something that the United States does not: a plausible target. It is hard to imagine America or Canada being truly decolonized, with the descendants of the original settlers returning to the countries from which they came and Native peoples reclaiming the land. But armed struggle against Israel has been ongoing since it was founded, and Hamas and its allies still hope to abolish the Jewish state “between the river and the sea.” In the contemporary world, only in Israel can the fight against settler colonialism move from theory to practice.
T he concept of settler colonialism was developed in the 1990s by theorists in Australia, Canada, and the U.S., as a way of linking social evils in these countries today—such as climate change, patriarchy, and economic inequality—to their origin in colonial settlement. In the past decade, settler colonialism has become one of the most important concepts in the academic humanities, the subject of hundreds of books and thousands of papers, as well as college courses on topics such as U.S. history, public health, and gender studies.
Read: The curious rise of settler colonialism and Turtle Island
For the academic field of settler-colonial studies, the settlement process is characterized by European settlers discovering a land that they consider “terra nullius,” the legal property of no one; their insatiable hunger for expansion that fills an entire continent; and the destruction of Indigenous peoples and cultures. This model, drawn from the history of Anglophone colonies such as the U.S. and Australia, is regularly applied to the history of Israel even though it does not include any of these hallmarks.
When modern Zionist settlement in what is now Israel began in the 1880s, Palestine was a province of the Ottoman empire, and after World War I, it was ruled by the British under a mandate from the League of Nations. Far from being “no one’s land,” Jews could settle there only with the permission of an imperial government, and when that permission was withdrawn—as it fatefully was in 1939, when the British sharply limited Jewish immigration on the eve of the Holocaust—they had no recourse. Far from expanding to fill a continent, as in North America and Australia, the state of Israel today is about the size of New Jersey. The language, culture, and religion of the Arab peoples remain overwhelmingly dominant: 76 years after Israel was founded, it is still the only Jewish country in the region, among 22 Arab countries, from Morocco to Iraq.
Most important, the Jewish state did not erase or replace the people already living in Palestine, though it did displace many of them. Here the comparison between European settlement in North America and Jewish settlement in Israel is especially inapt. In the decades after Europeans arrived in Massachusetts, the Native American population of New England declined from about 140,000 to 10,000, by one estimate . In the decades after 1948, the Arab population of historic Palestine more than quintupled, from about 1.4 million to about 7.4 million. The persistence of the conflict in Israel-Palestine is due precisely to the coexistence of two peoples in the same land—as opposed to the classic sites of settler colonialism, where European settlers decimated Native peoples.
In the 21st century, the clearest examples of ongoing settler colonialism can probably be found in China. In 2023, the United Nations Human Rights office reported that the Chinese government had compelled nearly 1 million Tibetan children to attend residential schools “aimed at assimilating Tibetan people culturally, religiously and linguistically.” Forcing the next generation of Tibetans to speak Mandarin is part of a long-term effort to Sinicize the region, which also includes encouraging Han Chinese to settle there and prohibiting public displays of traditional Buddhist faith.
China has mounted a similar campaign against the Uyghur people in the northwestern province of Xinjiang. Since 2017, more than 1 million Uyghur Muslims have been detained in what the Chinese government calls vocational training centers, which other countries describe as detention or reeducation camps. The government is also seeking to bring down Uyghur birth rates through mass sterilization and involuntary birth control.
These campaigns include every element of settler colonialism as defined by academic theorists. They aim to replace an existing people and culture with a new one imported from the imperial metropole, using techniques frequently described as genocidal in the context of North American history. Tibet’s residential schools are a tool of forced assimilation, like the ones established for Native American children in Canada and the United States in the 19th century. And some scholars of settler colonialism have drawn these parallels, acknowledging, in the words of the anthropologist Carole McGranahan, “that an imperial formation is as likely to be Chinese, communist, and of the twentieth or twenty-first centuries as it is to be English, capitalist, and of the eighteenth or nineteenth centuries.”
Yet Tibet and Xinjiang—like India’s rule in Kashmir, and the Indonesian occupation of East Timor from 1975 to 1999—occupy a tiny fraction of the space devoted to Israel-Palestine on the mental map of settler-colonial studies. Some of the reasons for this are practical. The academic discipline mainly flourishes in English-speaking countries, and its practitioners usually seem to be monolingual, making it necessary to focus on countries where sources are either written in English or easily available in translation. This rules out any place where a language barrier is heightened by strict government censorship, like China. Just as important, settler-colonial theorists tend to come from the fields of anthropology and sociology rather than history, area studies, and international relations, where they would be exposed to a wider range of examples of past and present conflict.
But the focus on Israel-Palestine isn’t only a product of the discipline’s limitations. It is doctrinal. Academics and activists find adding the Israeli-Palestinian conflict to other causes powerfully energizing, a way to give a local address to a struggle that can otherwise feel all too abstract. The price of collapsing together such different causes, however, is that it inhibits understanding of each individual cause. Any conflict that fails to fit the settler-colonial model must be made to fit.
I srael also fails to fit the model of settler colonialism in another key way: It defies the usual division between foreign colonizers and Indigenous people. In the discourse of settler colonialism, Indigenous peoples aren’t simply those who happen to occupy a territory before Europeans discovered it. Rather, indigeneity is a moral and spiritual status, associated with qualities such as authenticity, selflessness, and wisdom. These values stand as a reproof to settler ways of being, which are insatiably destructive. And the moral contrast between settler and indigene comes to overlap with other binaries—white and nonwhite, exploiter and exploited, victor and victim.
Until recently, Palestinian leaders preferred to avoid the language of indigeneity, seeing the implicit comparison between themselves and Native Americans as defeatist. In an interview near the end of his life, in 2004, PLO Chair Yasser Arafat declared, “We are not Red Indians.” But today’s activists are more eager to embrace the Indigenous label and the moral valences that go with it, and some theorists have begun to recast Palestinian identity in ecological, spiritual, and aesthetic terms long associated with Native American identity. The American academic Steven Salaita has written that “Palestinian claims to life” are based in having “a culture indivisible from their surroundings, a language of freedom concordant to the beauty of the land.” Jamal Nabulsi of the University of Queensland writes that “Palestinian Indigenous sovereignty is in and of the land. It is grounded in an embodied connection to Palestine and articulated in Palestinian ways of being, knowing, and resisting on and for this land.”
This kind of language points to an aspect of the concept of indigeneity that is often tacitly overlooked in the Native American context: its irrationalism. The idea that different peoples have incommensurable ways of being and knowing, rooted in their relationship to a particular landscape, comes out of German Romantic nationalism. Originating in the early 19th century in the work of philosophers such as Johann Gottlieb Fichte and Johann Gottfried Herder, it eventually degenerated into the blood-and-soil nationalism of Nazi ideologues such as Richard Walther Darré, who in 1930 hymned what might be called an embodied connection to Germany: “The German soul, with all its warmness, is rooted in its native landscape and has, in a sense, always grown out of it … Whoever takes the natural landscape away from the German soul, kills it.”
For Darré, this rootedness in the land meant that Germans could never thrive in cities, among the “rootless ways of thinking of the urbanite.” The rootless urbanite par excellence, for Nazi ideology, was of course the Jew. For Salaita, the exaltation of Palestinian indigeneity leads to the very same conclusion about “Zionists,” who usurp the land but can never be vitally rooted in it: “In their ruthless schema, land is neither pleasure nor sustenance. It is a commodity … Having been anointed Jewish, the land ceases to be dynamic. It is an ideological fabrication with fixed characteristics.”
In this way, anti-Zionism converges with older patterns of anti-Semitic and anti-Jewish thinking. It is true, of course, that criticism of Israel is not inherently anti-Semitic. Virtually anything that an Israeli government does is likely to be harshly criticized by many Israeli Jews themselves. But it is also true that anti-Semitism is not simply a matter of personal prejudice against Jews, existing on an entirely different plane from politics. The term anti-Semitism was coined in Germany in the late 19th century because the old term, Jew hatred , sounded too instinctive and brutal to describe what was, in fact, a political ideology—an account of the way the world works and how it should be changed.
Wilhelm Marr, the German writer who popularized the word, complained in his 1879 book, The Victory of Judaism Over Germanism , that “the Jewish spirit and Jewish consciousness have overpowered the world.” That spirit, for Marr, was materialism and selfishness, “profiteering and usury.” Anti-Semitic political parties in Europe attacked “Semitism” in the same way that socialists attacked capitalism. The saying “Anti-Semitism is the socialism of fools,” used by the German left at this time, recognized the structural similarity between these rival worldviews.
The identification of Jews with soulless materialism made sense to 19th-century Europeans because it translated one of the oldest doctrines of Christianity into the language of modern politics. The apostle Paul, a Jew who became a follower of Jesus, explained the difference between his old faith and his new one by identifying Judaism with material things (the circumcision of the flesh, the letter of the law) and Christianity with spiritual things—the circumcision of the heart, a new law “written not with ink but with the Spirit of the living God, not on tablets of stone but on tablets of human hearts.”
Simon Sebag Montefiore: The decolonization narrative is dangerous and false
Today this characterization of Jews as stubborn, heartless, and materialistic is seldom publicly expressed in the language of Christianity, as in the Middle Ages, or in the language of race, as in the late 19th century. But it is quite respectable to say exactly the same thing in the language of settler colonialism. As the historian David Nirenberg has written, “We live in an age in which millions of people are exposed daily to some variant of the argument that the challenges of the world they live in are best explained in terms of ‘Israel,’” except that today, Israel refers not to the Jewish people but to the Jewish state.
When those embracing the ideology of settler colonialism think about political evil, Israel is the example that comes instinctively to hand, just as Jews were for anti-Semitism and Judaism was for Christianity. Perhaps the most troubling reactions to the October 7 attacks were those of college students convinced that the liberation of Palestine is the key to banishing injustice from the world. In November 2023, for instance, Northwestern University’s student newspaper published a letter signed by 65 student organizations—including the Rainbow Alliance, Ballet Folklórico Northwestern, and All Paws In, which sends volunteers to animal shelters—defending the use of the slogan “From the river to the sea, Palestine will be free.” This phrase looks forward to the disappearance of any form of Jewish state between the Mediterranean and the Jordan, but the student groups denied that this entails “murder and genocide.” Rather, they wrote, “When we say from the river to the sea, Palestine will be free, we imagine a world free of Islamophobia, antisemitism, anti-Blackness, militarism, occupation and apartheid.”
As a political program, this is nonsensical. How could dismantling Israel bring about the end of militarism in China, Russia, or Iran? How could it lead to the end of anti-Black racism in America, or anti-Muslim prejudice in India? But for the ideology of settler colonialism, actual political conflicts become symbolic battles between light and darkness, and anyone found on the wrong side is a fair target. Young Americans today who celebrate the massacre of Israelis and harass their Jewish peers on college campuses are not ashamed of themselves for the same reason that earlier generations were not ashamed to persecute and kill Jews—because they have been taught that it is an expression of virtue.
This essay is adapted from Adam Kirsch’s new book, On Settler Colonialism: Ideology, Violence, and Justice .
When you buy a book using a link on this page, we receive a commission. Thank you for supporting The Atlantic.
More Stories
When Poetry Could Define a Life
The Smartest Man Who Ever Lived
Acclaimed Australian poet, editor and critic Fiona Wright is the 2024 Judy Harris Writer-in-Residence Fellow at the Charles Perkins Centre , receiving $100,000 to support the next 12 months as she embarks on her third collection of essays. Coming out of her experience of COVID, the collection will examine future perspectives on science, society and selfhood.
Now in its eighth year, the Fellowship is a pioneering initiative that enables leading Australian creative writers to navigate the complex health and social challenges our world faces, alongside global health researchers and educators at the University of Sydney.
“The residency at the Charles Perkins Centre has always been appealing to me – I’ve applied every year since it started in 2016,” Wright said. “As a writer I’ve had a long-held interest in science and medicine, and the interconnections between society, science and selfhood. I am also fascinated by how new and emerging ideas find traction and become embedded in our lives.”
Acclaimed poet and essayist Fiona Wright is the 2024 Judy Harris Writer-in-Residence Fellow. Photo: Michael Amendolia.
Wright is renowned for the deeply personal revelations in her work, detailing her own experiences with eating disorders, autism, and disability, a practice she wishes to continue during her fellowship.
“My work has always been interested in the possibilities of personal stories, as a powerful means of building empathy and awareness, and exploring the ways in which big-picture issues are experienced and felt across our individual lives.”
Her anticipated third collection of essays arose out of a series of questions she encountered during the pandemic and is still grappling with in its aftermath.
“After the pandemic, I became really interested in the stories that we tell ourselves about the future and the ways we imagine and expect it to play out,” Wright said. “In the first lockdown, there was a lot of grief and confusion. A lot of people around me were saying things like ‘this isn’t supposed to happen’ or ‘this isn’t following my plan’ and it blew my mind. I've never been a planner or thought that you have much control over your future.”
Drawing from research from a wide range of disciplines as well as personal stories and lived experiences, Wright’s idea for the essay collection is to explore the narratives we carry that shape our expectations for our lives and of the world; assumptions that are often so ingrained and familiar, sometimes they’re impossible for us to see until they’re shattered.
“Living with chronic illness and receiving my autism diagnosis in 2020, right at a time when the world suddenly became unavailable, upended some of my long-held narratives about myself and my future,” she said. “The narratives I had absorbed about medicine – about its infallibility and objectivity, and about control – proved flawed, and the loss of these narratives affected me deeply. Watching other people begin to grapple with this kind of loss over these last years has been a profound experience.
“I became fascinated by ideas about the future – both on a personal and societal level – where they come from, how they are understood by neuroscience and psychology, or affected by history and cultural norms, what they might mean and what we might need instead, in a time of ever-increasing precarity and existential threat.”
Professor Stephen Simpson and Judy Harris. Photo: Michael Amendolia.
It's the second time a poet and essayist has been selected for the residency, after Sarah Holland-Batt in 2021.
“I am drawn to essays and poems as a form because they allow for many-angled examinations of complex questions that resist tidy answers,” Wright said. “So much of my work as a poet is just me in a room, working through the thoughts in my head. It’s been incredible to receive feedback from previous applications and now financial support from the Charles Perkins Centre to be part of something more collaborative through this year’s Fellowship.”
The 2024 Fellowship is the final year that Professor Stephen Simpson , Academic Director of the Charles Perkins Centre, will be involved before he moves to another role at the University .
“Fiona is an outstanding and acclaimed writer with an impressive body of work that is insightful, powerful and moving,” Professor Simpson said.
“It makes me incredibly proud that the Writer-in-Residence program, generously funded by our donor and patron Judy Harris, is highly regarded by Australia’s creative writer community. The transformative Fellowship has greatly enriched the Charles Perkins Centre, the University of Sydney and our wider community, and has supported many of Australia’s premier writers.
"I am delighted that Fiona is joining us and I look forward to working with her as she explores some of the great health challenges and questions that shape us and our society, particularly through times of uncertainty and upheaval."
Fiona Wright’s writing has been published in various literary journals, newspapers, art catalogues and magazines across the world. Her debut collection of poetry, Knuckled (2011) received the Dame Mary Gilmore Award in 2012, and her book of essays Small Acts of Disappearance: Essays in Hunger (2015) won the Kibble Award, the University of Queensland Non-Fiction Book Award in the Queensland Literary Awards, and was shortlisted for the Stella Prize and the NSW Premier’s Literary Awards for non-fiction in 2016. Her latest book of essays, The World Was Whole (2018) was longlisted for the Stella Prize in 2019 and the Nib Award for research, and shortlisted for the NSW Premier’s Prize.
Read more about the Judy Harris Writer-in-Residence Fellowship at the Charles Perkins Centre.
Hero photo: Professor Stephen Simpson, Fiona Wright and Judy Harris in the Charles Perkins Centre. Photo: Michael Amendolia.
Liv clayworth.
Inaugural charles perkins centre director to step down, lech blaine named charles perkins centre 2023 writer in residence, charles perkins centre writers in residence at the sydney writers' festival.
Advertisement
Supported by
Guest Essay
By Nate Silver
Mr. Silver is the author of the book “On the Edge: The Art of Risking Everything.”
In recent years, for a new book , I have spent time in a community of like-minded thinkers who take calculated risks for a living. These people, from poker players to venture capitalists — I call them the River, and they are from Silicon Valley, Wall Street, sports betting, crypto — make decisions based not on what they know at the moment but on expected value. For them, when it is time to make a decision, the question is: Do the risks outweigh the rewards?
The River is the rival of the group of academics, journalists and policy wonks that I call the Village. This term might be more familiar: It’s the East Coast expert class. Harvard and Yale. The New York Times and The Washington Post. Together, these communities make up only a small percent of the population — in short, they are elites.
The Village tends toward risk aversion, as evident in its Covid caution and its increasing wariness about free speech (which very much can have sticks-and-stones consequences ). It tends to make decisions by consensus, with dissenters punished by ostracization — or if you prefer, cancellation.
The River has been on a winning streak in terms of its impact on society and our economy: Its core industries, tech and finance, continually grow as fractions of the economy, and Las Vegas is bringing in record revenues. Not just baseball but pretty much everything has been “Moneyball”-ized, which is to say quantified and then monetized in some way.
Looking at politics through the lens of the River and Village communities, and their approaches to risk, can offer some interesting insight — and surprise.
The groups don’t map equally clearly onto our political institutions. In Trumpian times, with voting highly polarized along educational lines, the Village is overwhelmingly Democratic. The River’s politics aren’t quite as straightforward. Aloof and analytical, preoccupied with pursuits such as poker, not everyone in the River is a G.O.P. partisan. In fact, if you surveyed people I consider part of the River about their preferred presidential candidates, my guess is that Kamala Harris would get more votes than Donald Trump — although with an outsize third-party vote.
We are having trouble retrieving the article content.
Please enable JavaScript in your browser settings.
Thank you for your patience while we verify access. If you are in Reader mode please exit and log into your Times account, or subscribe for all of The Times.
Thank you for your patience while we verify access.
Already a subscriber? Log in .
Want all of The Times? Subscribe .
IMAGES
COMMENTS
Essay on Book in Marathi | पुस्तका वर मराठी निबंध. Host शनिवार, जुलै ०३, २०२१ नमस्कार मित्रांनो आज आम्ही आपल्या साठी पुस्तकावर मराठी निबंध घेऊन आले आहेत.
December 16, 2023 / Literature, Marathi Books PDF / Essay / By Kumar . मराठी निबंध पुस्तक - Marathi Nibandh Sangrah PDF Free Download.
तर हा होता पुस्तकांचे महत्व मराठी निबंध. मला आशा आहे की आपणास पुस्तकांचे महत्व मराठी निबंध, essay on books in Marathi हा लेख आवडला असेल.
Importance of Books Essay in Marathi पुस्तकाचे महत्त्व मराठी निबंध आज आपण या लेखामध्ये पुस्तकांचे महत्व या विषयावर निबंध लिहिणार आहोत. वेगवेगळ्या पुस्तकांचे
Categories मनोगत / आत्मवृत्त Tags Autobiography of book essay in marathi, Essay on book in marathi, एका फाटक्या पुस्तकाची आत्मकथा मराठी निबंध, पुस्तक बोलू लागले तर मराठी निबंध ...
पुस्तकावर निबंध | Essay on Book in Marathi. पुस्तके हे ज्ञानाचे भांडार आहेत. ते माणसाचे सर्वात चांगले मित्र आणि सहकारी आहेत. त्यांनी त्यांना ...
100+ मराठी निबंध Marathi Nibandh, Essay In Marathi. निबंध हा सहसा लेखकाचा दृष्टीकोन किंवा कथांच्या रूपरेषा लिहिण्याचा एक छोटासा भाग असतो.
Importance of Books Essay in Marathi या लेखात तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल किव्हा तुम्हाला काही नवीन माहिती update करायची असेल तर खाली कंमेंट करून नक्की ...
ग्रंथ हेच गुरु वर मराठी निबंध Essay on The book is the Guru in Marathi (400 शब्दात) ज्ञानाच्या व्यापक क्षेत्रात पुस्तक हा एक मूक पण ज्ञानी गुरू आहे. हे एक ...
Essay on Book in Marathi | पुस्तका वर मराठी निबंध. Host शनिवार, जुलै ०३, २०२१ नमस्कार मित्रांनो आज आम्ही आपल्या साठी पुस्तकावर मराठी निबंध घेऊन आले आहेत.
Essay on Autobiography of a Book in Marathi एक छोटासा मराठी निबंध, तो तुम्हाला नक्की आवडला असेल अशी अशा आहे. तुम्हाला कोणत्या विषयावर निबंध हवा असेल तर ते ...
Published on: January 22, 2021 by Marathi Essay. माझे आवडते पुस्तक मराठी निबंध Essay on My Favourite Book in Marathi: चांगल्या पुस्तकांना मानवी जीवनात खूप महत्त्व असते. उत्कृष्ट ...
Essay On Book In Marathi मित्रांनो आज आम्ही तुमच्या साठी पुस्तक वर मराठी निबंध लिहिले आहे हे पोस्ट मध्ये पूर्ण अवश्य वाचा.
वेगवेगळ्या विषयांवर Marathi Nibandh lekhan करायला सांगितले जाते, म्हणूनच आम्ही येथे देत आहोत 100+ मराठी निबंध विषय. हे सर्व निबंध मराठी भाषेतील ...
Mala aavadalele pustak nibandh Marathi; Marathi nibandh; Essay on my favourite book in marathi. My favourite book essay ; 📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙. निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
1) पुस्तकाची आत्मकथा निबंध | Pustakachi Atmakatha in Marathi (300 शब्द) एके दिवशी मी माझे कपाट स्वच्छ करीत होतो. माझ्या आजूबाजूला अनेक पुस्तके पडली होती ...
मला आवडलेले पुस्तक निबंध । My Favourite Book Essay in Marathi. मला वाचायला खूप आवडते वाचन हा माझा छंद आहे आणि मी या छंदाची जोपासना सुद्धा करतो.
My Favourite Book Essay in Marathi माझे आवडते पुस्तक निबंध आज आपण या लेखामध्ये माझे आवडते पुस्तक (my favourite book) या विषयावर निबंध लिहिणार आहोत.जगामध्ये अनेक विषयावर आणि अनेक सत्य ...
निवेदनात जिव्हाळा, कळकळ, भावनेचा ओलावा व्यक्त झाला पाहिजे. 100+ मराठी विषयावरील निबंध | Essay In Marathi | marathi essay topics. वरती काही आपण मराठी निबंध - marathi ...
मराठी निबंध लेखन कसे करावे? - Marathi Nibandh Lekhan. कोणत्याही एका निबंधावर योजना बनवून, आपले विचार साध्या, मनोरंजक, आकर्षक आणि स्पष्ट शब्दात व्यक्त करणे याला ...
Collection of marathi essays. प्रदुषण एक समस्या मराठी निबंध essay on pollution in marathi :- प्रदुषण ही आज मनुष्याला भेडसावणारी सर्वात मोठी समस्या आहे.
Amazon.in - Buy ZILHA MADHYAVARTI SAHAKARI BANK (DCC BANK)BHARATI PARIKSHA/EXAM GUIDE(MARATHI LANGUAGE)-K.SAGAR PUBLICATION-2024 book online at best prices in India on Amazon.in. Read ZILHA MADHYAVARTI SAHAKARI BANK (DCC BANK)BHARATI PARIKSHA/EXAM GUIDE(MARATHI LANGUAGE)-K.SAGAR PUBLICATION-2024 book reviews & author details and more at Amazon.in. Free delivery on qualified orders.
हजारो पुस्तके, कादंबरी, कथा मराठीमध्ये वाचा आणि pdf मध्ये ...
Main page; Contents; Current events; Random article; About Wikipedia; Contact us; Donate
तर हा होता माझे आवडते पुस्तक मराठी निबंध. मला आशा आहे की आपणास माझे आवडते पुस्तक हा मराठी माहिती निबंध लेख (my favourite book essay in Marathi) आवडला असेल.
This essay is adapted from Adam Kirsch's new book, On Settler Colonialism: Ideology, Violence, and Justice. Western activists and academics have leaned heavily on the idea.
Ms. Renkl is a contributing Opinion writer who covers flora, fauna, politics and culture in the American South. My husband, Haywood, reached retirement age this summer, but instead of actually ...
Acclaimed Australian poet, editor and critic Fiona Wright is the 2024 Judy Harris Writer-in-Residence Fellow at the Charles Perkins Centre, receiving $100,000 to support the next 12 months as she embarks on her third collection of essays.Coming out of her experience of COVID, the collection will examine future perspectives on science, society and selfhood.
Book Review: Apocalyptic Theopolitics: Essays and Sermons on Eschatology, Ethics, and Politics by Elizabeth Phillips. Eric Bugyis View all authors and affiliations. Based on: Phillips Elizabeth, Apocalyptic Theopolitics: Essays and Sermons on Eschatology, Ethics, and Politics ( Eugene, OR: Cascade Books, 2022). 190 pp. £23.00. ISBN 978-1-7252 ...
Guest Essay. I Have Been Studying Poker for Years. Kamala Harris Isn't Bluffing. Aug. 20, 2024. ... Yet since the book went to press, something surprising has happened. So far in the 2024 ...